Thursday 30 December, 2010

जात होतू रातले शेतवरना बांध ले(एक अहिराणी कविता)

जात होतू रातले शेतवरना  बांध  ले
रस्ता मा भेटना गडी मना संगतले
वेशी ना बाहेर जाताच रोडवर बसाले
पण काय करू  डबडा  मा पाणी
 नव्हत दोनिसले पुराले

आते काय करानं  समजं नही माले
तदलोंग उना मित्रा आठेच बठाले
झाय काम,सुटनात डुक्करं खावाले
मित्रा ने पाणी दिन गडी ले धुवाले 
गाव मा जाताच लोक का हसी राहीले
जात होतू रातले शेतवरना  बांध  ले

दोनिसना चडया  काळ्या कशा काय व्हायनात
वंगण मा चडया त्यासन्या  भरण्यात 
डब्बा मा वंगण होतं तवय समजं  माले
ज्यानी डब्बा मा वंगण भरलं , मरी माय खाय जो त्याले
जात होतू रातले शेतवरना  बांध  ले

[आते दोनी  म्हणतस]
तू वाची गया, आमनाशी  खे झाया
चडया त फेकी दीन्यात  पण 
ढुंगनं  काया व्हयी  गयात
रातले नाही आते जातस
डब्बा मा काय ते चेक करी लेतस

असा व्हयनं  त्यासनासंगे सांगी  राहीनू तुमले
खबरदारी ल्या तुम्ही पुन्हा सांगी राहीनू तुमले
जात होतू रातले शेतवरना  बांध  ले

No comments:

Post a Comment